spot_img
ब्रेकिंगपुढचे ४ दिवस सूर्य आग ओकणार? 'या' भागात उष्णतेची लाट येणार..

पुढचे ४ दिवस सूर्य आग ओकणार? ‘या’ भागात उष्णतेची लाट येणार..

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
बदलत्या हवामानामुळे राज्यावर अस्मानी संकट ओढुन आले आहे. कुठे रखरखत्या उन्हाच्या लाटा तर काही भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अशातच राज्यात येत्या तीन ते चार दिवसात उष्णतेची लाट येणार, असा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या आठवडाभरापासून उष्ण हवा कोकण, उत्तर- मध्य महाराष्ट्रात येत आहे, तसेच कोरडी माती, एल निनोचा प्रभाव, वाऱ्याच्या खंडिततेचा परिणामामुळे कमाल तापमान वाढत होत आहे. अनेक भागात उन्हाचे चटके जाणवत आहे.

अशातच रायगड, पालघर जिल्ह्यासह मुंबईत उष्ण आणि दमट वातावरण राहणार असून पुढील चार दिवसांत कोकण- गोव्यात तसेच राज्याच्या काही भागात चार दिवसात उष्णतेची लाट येणार, असा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.

तसेच वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे महाराष्ट्रतील मराठवाडा, विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये गडगडाटी वारे, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यांसह हलका पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; ‘ती’ निवडणूक पुढे ढकलली

मुंबई / नगर सह्याद्री - शिक्षक आमदारकीची निवडणूक 10 जूनला जाहीर झाल्यामुळे लोकसभेची निवडणूक...

अजितदादा भाजप सोबत का आले?, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कारण…

मुंबई / नगर सह्याद्री नगर- शरद पवारांसोबत राहून आपलं अस्तित्व नाही आणि भविष्यही नाही हे...

Politics News: राज्यात महायुतीला किती जागा मिळणार? आमदार रोहित पवारांनी तर आकडाच सांगितला..

नाशिक | नगर सह्याद्री देशासह राज्यभरात सध्या लोकसभा निवडणुकीचे धुमशान सुरू आहे. लोकसभेत देशात ४००...

Ahmadnagar Politics: डॉ. सुजय विखेंना खात्री, नीलेश लंकेंना शाश्वती

अहमदनगर | नगर सह्याद्री अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील व...