spot_img
अहमदनगरPolitics News: ...धावपळ उडणार? 'ती' भूमिका योग्य!! आमदार रोहित पवार यांचा...

Politics News: …धावपळ उडणार? ‘ती’ भूमिका योग्य!! आमदार रोहित पवार यांचा सरकारवर हल्लाबोल

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
मनोज जरांगे पाटील अंदोलनावर ठाम असून त्यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाची मागणी अधिक तीव्र झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सरकाकडून कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका घेतली गेली नसल्यामुळे मुंबईतील आझाद मैदानावर २६ जानेवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. सरकारकडून जरांगे पाटलांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच आमदार रोहित पवार यांनी मराठा आरक्षणावरुन सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांची भूमिका योग्य

जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याने सरकारची धावपळ उडाली आहे. मनोज जरांगे पाटील यांची भूमिका योग्य असून आंदोलना नंतरच हे सरकार जागे होते. आतापर्यंत सरकार झोपलेले होते का? चेष्ठा करता का, समाजाला फसवता का? फसवणूक करत लोकसभेची निवडणूक काढायची आहे, असे म्हणत सरकारवर रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एकनाथराव, ‘कांदा’ कृषीचा की उद्योग मंत्रालयाचा?

पूतना मावशीचे प्रेम थांबवा| सल्लागार बदला अन् ढोकणेंऐवजी दिलीप वळसे पाटलांकडून मंचरच्या कांदा केंद्राची...

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांचा विश्वास…

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...