spot_img
ब्रेकिंगमहायुतीचा 'गुरुवारी' फैसला! कुणाला मिळणार किती जागा? पहा

महायुतीचा ‘गुरुवारी’ फैसला! कुणाला मिळणार किती जागा? पहा

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
मुंबईत २८ मार्चला महायुतीची एकत्रित पत्रकार परिषद घेऊन त्यावेळी कुणाला किती जागा मिळणार हे जाहीर केले जाईल. जागावाटपाचे आतापर्यंत ९९ टक्के काम पूर्ण झालेली आहे. आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळतील असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली.

मीडियाशी बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुका झाल्या, तेव्हा भाजपाच्या २३ जागा आल्या. शिवसेनेच्या १८ जागा आल्या, राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा मिळाल्या. एक जागा नवनीत राणा यांची होती. त्यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. त्यामुळे आम्हाला फार कमी जागा

महाराष्ट्राचे बळ मोदीजींच्या पाठीशी उभे करू : पवार
राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे यांचे नाव राज्यातील लोकसभा प्रचारक म्हणून जाहीर करण्यात आले असून अन्य स्टार प्रचारकांच्या नावावर चर्चा सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. लोकांचा विश्वास आम्ही जिंकू आणि नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्राचे बळ त्यांच्या पाठीशी उभे करू, असा निर्धार व्यक्त करत, जाहीरनाम्यावर काम सुरू आहे. लवकरच तो दिला जाईल. स्थानिक प्रश्न जाहीरनाम्यात यावेत अशी भूमिका आहे, असे अजित पवार यांनी मीडियाही बोलताना माहिती दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एकनाथराव, ‘कांदा’ कृषीचा की उद्योग मंत्रालयाचा?

पूतना मावशीचे प्रेम थांबवा| सल्लागार बदला अन् ढोकणेंऐवजी दिलीप वळसे पाटलांकडून मंचरच्या कांदा केंद्राची...

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांचा विश्वास…

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...