spot_img
राजकारणच्या मारी ! 'या' ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांच्या फोटोंवर लिंबू मिरच्या लावीत केली...

च्या मारी ! ‘या’ ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांच्या फोटोंवर लिंबू मिरच्या लावीत केली भानामती

spot_img

Gram Panchayat Election:

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकां जाहीर होताच रणधुमाळी सुरू झाली. राज्यातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी अनेक उमेदवारानी कंबर कसली असून शुक्रवारी संध्याकाळी प्रचार तोफा थंडावल्या. दरम्यान निवडणुकीच्या रीगणातून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाहेब मतदान दोन दिवसावर आले आहे. त्यातच पुणे जिल्ह्यातील नारायणगाव ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांच्या फोटोवर बाहुली लावत लिंबू आणि टाचण्या टोचत भानामतीचा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून गावामध्ये एकच खळबळ उडाली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांचा विश्वास…

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...

पुणे, कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये आ. जगताप अलर्ट; आयुक्तांना पत्र देत तातडीने केली ‘ही’ मागणी

अहमदनगर / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपासून पुणे, मुंंबई, कोल्हापूर येथे पावसामुळे पूर...